नव्याने रूजू झालेले रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम.देवेंद्र सिंह यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात आठवडा भर स्वच्छा मोहीम ला सुरूवात करण्यात आली.जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या मोहीमेला हिरवी झेंडी दाखवली.दरम्यान पालकमंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी यांनी हाती घेतलेल्या मोहिमेचे कौतुक केले.राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात आठवडाभर स्वच्छता अभियान नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी ही मोहीम हाती घेतली. दरम्यान या मोहिमेचे शुभारंभ पालकमंत्री सामंत यांनी केले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी कार्तिक पुजारी,जिल्हा पोलीस अधीक्षक मोहीत गर्ग सह आदी जण उपस्थित होते.


